ब्रेकिंग
महाराष्ट्रात काँग्रेसकडून राज्यसभा निवडणुकी साठी चंद्रकांत हांडोरे यांना उमेदवारी
विधान परिषद निवडणुकीत क्रॉस मतदानामुळे झाला होता पराभव #काँग्रेस
एका चिमुरडीला राजसाहेबांना भेटण्याची आर्त इच्छा होती. तसा तिने आपल्या बाबांकडे हट्टच धरला होता आणि जेव्हा त्या निरागस चिमुकलीने राजसाहेबांची भेट घेतली तेव्हा राजसाहेबांनी विचारलं, "तुला, मला का भेटायचं होतं?" त्यावर ह्या चिमुकलीने निशब्द असं गोंडस उत्तर दिलं. #महाराष्ट्रसैनिक
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्यांना २५,००० रुपये हेक्टरी मदत तत्काळ देण्यात यावी, अशी मागणी आज विधानसभेत केली. मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरेजी यांनी स्वतः तशी मागणी केली होती, ती आता त्यांनी त्वरेने पूर्ण करावी आणि बळीराजाला तत्काळ दिलासा द्यावा!
#MaharashtraAssembly
“मैं मेरी शिव सेना को कभी कांग्रेस नहीं होने दूँगा ...जिस दिन ऐसा होगा मैं शिव सेना बंद कर दूँगा ...I will close shop ..”
श्री बालासाहेब ठाकरे
मगर अब लगता है राहुल गांधी ही शिव सेना की दुकान बंद करेंगे ...
राष्ट्रव्यापी कृत्रिम बीजारोपण कार्यक्रम को मिल रही गति
👉3 महीने से भी कम समय में 3.8 लाख गो-जातीय पशुओं का किया गया कृत्रिम बीजारोपण
👉3.7 लाख से अधिक किसानों को हुआ लाभ
👉कृत्रिम बीजारोपण दर 25,000 पशु प्रतिदिन हुई
#ModiSarkar2#BJP#NarendraModi#NDA
आज कोथरुडमधील सिद्धी बॅंक्वेट्स येथे लडाखचे लोकप्रिय खासदार मा. जमयांग त्सेरिंग नामग्याल यांनी कलम ३७०, ३५ अ आणि लडाखवर व्याख्यान दिले. या कार्यक्रमातील काही क्षणचित्रे.
चाणक्य मंडल परिवारचे कार्यकर्ते मदतकार्यासाठी रवाना
सांगली-कोल्हापूर जिल्ह्यावरचं अस्मानी संकट अभूतपूर्व आहे.
आता कुठं पूर ओसरू लागले आहेत.
जीवनं सावरू लागली आहेत.
आता चिखलगाळ उपसायला हवा.
रस्ते मोकळे... facebook.com/100004802732092…
मा.मुख्यमंत्री@Dev_Fadnavisयांची मोझरी येथून सुरु झालेल्या महाजनादेश यात्रेचे विनोबा भावेजींच्या वर्धा जिल्ह्यात जल्लोषात स्वागत झाले.लोकसभेप्रमाणेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातपुन्हा आपलं सरकार आणण्यासाठी वर्धावासीय संकल्पबद्ध असल्याचे चित्र यावेळी सर्वत्र दिसत होते.
Renuka Gondhali sent me a text message as Vedant Pawar was in need of medical assistance & she got ₹1.90 lakh for his treatment from CMRF !
She remembered that & sent me a letter today & did an unforgettable gesture of donating ₹101 towards #CMReliefFund from her earnings !
પ્રધાનમંત્રી ઉજ્જવલા યોજનાથી ગ્રામ્ય લોકોના જીવનમાં નોંધપાત્ર પરીવર્તન આવ્યું છે. હજારો પરિવાર એલ.પી.જી. ગેસ કનેક્શનનો ઉપયોગ કરતા થયા છે. એલ.પી.જી.ના ઉપયોગથી વન તથા વૃક્ષો પરનું ભારણ ઘટયું છે સાથે દૂષિત થતાં પર્યાવરણમાં પણ ઘટાડો થયો છે.