सन २०१४ मध्ये २१,८०१ किमी असलेले रेल्वे विद्युतीकरण हे सन २०२६ मध्ये ६९,८७३ किमीपर्यंत पोहोचले आहे. देशातील रेल्वे संपर्क मजबूत झाला असून,कार्बन उत्सर्जनात घट,कार्यक्षमतेत वाढ आणि शाश्वत विकासाला चालना मिळत आहे. वेगवान, हरित आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे.