ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज यांनी आपल्या लेखणीतून मराठी अस्मितेचा जो हुंकार उमटवला, त्याला वंदन करण्याचा आजचा दिवस. इतर भाषा शिका, जागतिक ज्ञानाची साधना करा, पण आपल्या 'माय मराठी'चा सन्मान आणि अस्तित्व कधीही विसरू नका,हा त्यांचा संदेश आजही आपल्याला अंतर्मुख करणारा आहे