मुंबई-पुणे-मुंबई ला १६ वर्ष पूर्ण झाली. सगळे भाग आवडतात पण पहिल्या पार्ट मधले संवाद तर तोंडपाठ आहेत. प्रेम, प्रेमात टिकून राहण, त्याच लग्न, नंतर संसारात रूपांतर किती छान असत हे समजलं. योग्य व्यक्तीच्या प्रेमात पडणं किती आशादायी आहे,आणि त्याची साथ असेल तर आयुष्य खूप सुंदर फुलत.