ना रहेगा बास ना बजेगी बासरी याच म्हणीचा वापर करत भाजप आणि मोदी सरकार देशात कारभार करत असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रक्रियेवर आणि ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेवर त्यांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ईव्हीएममधील गडबड सुप्रीम कोर्टात पोहोचताच भाजपनं मशिन्स जाळल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.
marathi.abplive.com/news/bha…#NanaPatole#EVM#Congress#BJP#WestBengal
(Nana Patole, EVM, Congress, BJP, West Bengal)
काँग्रेस ने २०१३ मध्ये देवयानी प्रकरणात अमेरिकेला नमवले ते ही अमेरिके दूतावासात blockade लावून.
इकडे ३ भारतीयांना अमेरिकेने मारले तरी भारताने सर्वात नपुसंक उत्तर दिले आहे.
गाझियाबादमधील राजेंद्र नगर येथे एका रस्त्यावर बेकायदेशीररित्या बांधण्यात आलेल्या एका स्पीड ब्रेकमुळे बाईकचा अपघात झाला असून या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला.
8 years and 248 crore rupees later, the BMC has handed Mumbaikars a crumbling joke. The newly opened Mrinaltai Flyover is already falling apart with uneven surfaces, and shameful patchwork that exposes the dark reality of this project. Your hard-earned tax money has been shamelessly looted while those in power from the BJP and Shivsena stay completely silent on this disaster. Mumbaikars deserve world-class infrastructure, not a dangerous, substandard mess built on corruption and utter incompetence.
youtu.be/G5OLsAnCYzI?si=pyRo…
राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना खुले पत्र लिहून ‘राजेश एक्सपोर्ट्स’ घोटाळ्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आव्हान दिले आहे. या प्रकरणात तब्बल 15.15 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप होत असून केंद्र सरकार आणि भाजपचे मौन असल्याचा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. कंपनीवर महसूल फसवणूक, परदेशी उपकंपन्यांद्वारे निधी हस्तांतरण, खोटे व्यवहार आणि मनी लॉन्ड्रिंगचे आरोप असल्याचे पत्रात नमूद आहे. तसेच एलआयसीच्या गुंतवणुकीमुळे गुंतवणूकदारांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. PLI योजनेअंतर्गत मिळालेल्या प्रकल्पावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. राऊत यांनी निष्पक्ष चौकशी, फॉरेन्सिक ऑडिट आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे.
.
.
.
#India#politicsnews#BreakingNews#maharashtra#CorruptionInquiry
मुंबई का 248 करोड़ रुपये की लागत से बना मृणाल ताई गोरे फ्लाईओवर उद्घाटन के कुछ घंटों बाद ही गुणवत्ता को लेकर सवालों के घेरे में आ गया। सड़क पर टायरों के निशान और असमान सतह को लेकर लोगों ने शिकायतें की हैं। मौके पर पहुंचीं शिवसेना (UBT) नेता किशोरी पेडणेकर ( @KishoriPednekar ) ने भ्रष्टाचार के आरोप लगाते हुए वाहन चालकों की सुरक्षा पर चिंता जताई। देखिए पूरी रिपोर्ट
#ReporterDiary#Maharashtra#RoadSaftety#RoadAccident | @mustafashk
महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष रवींद्र चव्हाण
यांची वागणे , बोलणे ,डोलणे आणि चालणे राज्याच्या सामाजिक आणि राजकीय संस्कृतीला कधीच शोभणारे नव्हते.
कोकणात प्रत्येक निवडणुकीत त्यांनी पैशाचा अतिरेकी वापर केला. जिल्हा बँक निवडणूकही याच पद्धतीने ताब्यात घेतली.
यांच्याकडे इतका पैसा येतो कुठून? हा प्रश्न अनेकांना पडला होता.याचे उत्तर काल रात्रीमिळालं!
चव्हाण हे मधल्या काळात अचानक मुंबई विमानतळावर कामगार संघटनेच्या कामात घुसले. त्यांनी इतर संघटना फोडून विमानतळावर नियंत्रण मिळवले. गुंडांच्या टोळ्या उभ्या केल्या व पोसल्या.
आणि आता त्याच लोकाना gold smuggling प्रकरणात DRI ने अटक केली आहे!
हे प्रकरण गंभीर आहे. याच्या खोलात जाऊन चौकशी केली तर भाजपा पैसा कुठून कमावतो, हे उघड होईल.
खालच्या फोटोत भाजपा अध्यक्ष ज्यांच्याशी हातमिळवणी करत आहेत, त्यांना DRI ने अटक केली आहे!
महाराष्ट्र या लोकांनी नासवलं आहे!
फडणवीस, आता तरी गंभीर व्हा!
@PMOIndia@Dev_Fadnavis@AmitShah@KiritSomaiya@anjali_damania@BJP4India