एकीकडे राज्यात बेरोजगारी वाढत आहे, सरकार भरती प्रक्रिया राबवत नाही म्हणून राज्यातील तरुणांना वणवण भटकावे लागत आहे, परंतु दुसरीकडे मात्र सरकार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय घेत असेल तर या सरकारला सत्तेची मस्ती चढली आहे, असेच म्हणावे लागेल.
सरकारच्या कंत्राटीकरणाच्या धोरणामुळे युवा आधीच त्रस्त असताना सरकार आपल्या पसंतीच्या चेहऱ्यांना, विचारधारेच्या चेहऱ्यांना यंत्रणेत का घेत आहे? डिलिमिटेशन मर्जीप्रमाणे पार पाडण्यासाठी तर हा डाव नाही ना?
आमदारांचे बहुमत असेलही, पण सरकार युवांच्या रस्त्यात काटे टाकण्याचा प्रयत्न करणार असेल तर हे अजिबात खपवून घेतले जाणार नाही. हा
#GR त्वरित रद्द करा, अन्यथा सरकारला खूप महाग पडेल!
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@AjitPawarSpeaks
#YouthFirst |
#StopContractSystem #WhereAreTheJobs |
#CancelTheGR |