अखेर प्रत्येकाने आपापला भिडू आणला. सुनेत्रा पवारांनी राज्यसभेवर लेकाला पाठवलं. त्याने परिषदेवर मित्राला घेतलं. तटकरेंनीही दुसरी जागा स्वतःकडे ओढली.पटेलांनी जैनांची एंट्री केली. आता भुजबळांना अन्याय झाल्याची भावना असणारच!कारण पक्षात ज्याचे ज्याचे स्टेक्स लागलेत त्यांनी संधी साधली.